Raising Padvi
Follow
Posted 6 year ago
आजचा मीडिया विद्यार्थी जीवनाला। घातक आहे का? कसा
2 Answer(s)
tushar salunkhe
Follow
Posted 6 year ago tushar salunkhe

Nahi , tyache fayade janun ghyvet

Sutar A.M.
Follow
Posted 6 year ago Sutar A.M.

मीडिया म्हणजेच TV मुळे वाचन संस्कृती खूप कमी झाली त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी झाली आहे TV तील व्यक्तीच त्यांचे हिरो झाले आहेत मग खरे हिरो ज्यांनी भारत देश घडविला त्यांच्या बद्दल माहितीच आजची मूल घेत नाहीयेत