Study Spot
Customized learning paths based on interests
मीडिया म्हणजेच TV मुळे वाचन संस्कृती खूप कमी झाली त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी झाली आहे TV तील व्यक्तीच त्यांचे हिरो झाले आहेत मग खरे हिरो ज्यांनी भारत देश घडविला त्यांच्या बद्दल माहितीच आजची मूल घेत नाहीयेत